राज्यातील नियमितपणे आपल्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो आज 12 ऑगस्ट 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजने करता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे.
मित्रांनो राज्यातील राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका खाजगी बँकाकडून अल्पमुदत पीक कर्ज घेणारे शेतकरी जे आपल्या Crop Loan पीक कर्जाची जी काही परतफेड आहे ते 30 जून पर्यंत करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 4% पर्यंत तर केंद्र शासनाच्या माध्यमातून 3% पर्यंत अर्थात 60% दरापर्यंत व्याजामध्ये सवलत दिली जाते. मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन नियमानुसार तीन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी पीक कर्ज देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे
अर्थाती शेतकऱ्यांना दिली जाणारी अल्पमुदतीची पीक कर्ज ज्यांना 60 %क्के पर्यंत व्याज दर हे सरकारच्या माध्यमातून सवलत म्हणून दिले जात आणि याच्यासाठी आपण जर पाहिलं तर राज्यशासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते. प्रत्येक वर्षी या योजनेच्या अंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांची 60 टक्के व्याजाची जी रक्कम आहे ती रक्कम साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये क्रेडिट केली जाते आणि यावर्षी सुद्धा अशा पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज दरामध्ये सवलत देण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
एकंदरीत 2025-26 या आर्थिक वर्षा करता राज्यशासनाच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केलेली आहे आणि याच्याच पैकी 60 कोटी रुपयाचा निधी आज 12 ऑगस्ट 2025 रोजी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो याच्या अंतर्गत फक्त आणि फक्त अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले जे शेतकरी आहेत ते जे विहित मुदतीमध्ये आपल्या पीक कर्जाची परत फेड करतात ते शेतकरी पात्र होतात. याच्यामध्ये थकीत कर्ज असलेले किंवा मध्यम मुदत दीर्घ मुदत कर्ज असलेले शेतकरी या योजने अंतर्गत पात्र होत नाहीत. याच्या अंतर्गत फक्त आणि फक्त अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले जे शेतकरी असतील त्यांनाच ही योजना लागू होते.
crop loan maharashtra update 2025
बऱ्याच साऱ्या बँकांच्या माध्यमातून जे काही हे व्याज दरामध्ये दिली जाणारी सवलत आहे ती सवलत या ठिकाणी कपात केली जात नाही त्यांच व्याज घेतलं जात नाही परंतु बऱ्याच साऱ्या बँकांकडून शेतकऱ्यांची व्याजाची वसूली केली जाते आणि राज्यशासनाच्या माध्यमातून ही सवलत दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांच व्याज परत दिलं जातं. ज्यांचे कुणाचे व्याज हे पीक कर्ज भरताना कापलेले असतील अशा शेतकऱ्यांना या अल्पमुदत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजाची सवलतीची रक्कम आता ही त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल मित्रांनो महत्त्वपूर्ण असा जीआर आपण महाराष्ट्र डॉटजीovडॉटin या संखेत स्थळावरती पाहू शकता
याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा मिळेल मित्रांनो आता तुम्ही जर अल्पमुदत पीक कर्जधारक शेतकरी असाल तुम्ही जर विहित मध्यमध्ये परत फेड केलेली असेल आणि जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये व्याज जर परत दिल दिला जात नसेल तर तुम्ही याची तक्रार उपनिबंधक कार्यालयामध्ये करू शकता त्याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या कार्यालयामध्ये दिली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्त्वाचा अपडेट होता ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह धन्यवाद yatun





