कांदा लसूण चाळ अनुदान योजना आज 22 डिसेंबर 2025 रोजी एकात्मिक फलोत्पादन योजनेचा दुसऱ्या टप्प्याचा राज्य शासनाला केंद्र शासनाचा हप्ता वितरित करण्यासाठी 60 कोटी पेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी देण्यात आली आणि याच अनुषंगाने पुन्हा एकदा याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या बाबीसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज कराव अशा प्रकारचा आव्हान करण्यात आलेल आहे
आणि एकात्मिक फलोत्पादन च्या अंतर्गत फळबाग लागवडी बरोबरच एक महत्त्वाची अशी बाब राबवली जाते ती म्हणजे कांदा साठवणूक अर्थात Kanda Chal Yojana Mahadbt Online Arj 2025 कांदा चाळ याच्यामध्ये कांदा आणि लसूण या दोन्ही बाबीच्या साठवणुकीसाठी या चाळीचा लाभ दिला जातो.
याच्यामधील Kanda Chal कांदा चाळ पाच टनापासून हजार टनापर्यंत क्षमतेच्या कांदा चाळीवरती अनुदान दिलं जातं ज्याच्यामध्ये पाच ते 25 ते 500 आणि 500 ते हजार टन अशा वेगवेगळ्या प्रकारामध्ये त्याला अनुदान दिले जात महाडीबीटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून याचे अर्ज भरले जातात अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे. पाच टनापासून 25 टनापर्यंतच्या कांदा चाळीसाठी प्रति टन रुपये एवढा प्रकल्प खर्च ग्राह्य धरला जातो
आणि याच्याच 50% अर्थात च000 रुपये प्रति मेट्रिक टन या प्रमाणानुसार अनुदान दिलं जातं याच्यामध्ये जास्तीत जास्त 25 टन क्षमतेची छोटी कांदाचाळ दिली जाते ज्याच्यामध्ये 4 ह रुपये प्रति टन अर्थात जास्तीत जास्त एक लाख रुपया पर्यंत अनुदान या कांदाचाळीसाठी दिलं जातं 25 टनापासून 500 टनापर्यंत सा000 रुपये प्रति मेट्रिक टन असा प्रकल्प खर्च ग्राह्य धरून त्याच्या 50% पर्यंत अनुदान दिलं जातं आणि 500 टनापासून 1000 टनापर्यंतच्या मोठा कांदाचाळे ज्याच्यामध्ये एफपीओ एफपीसी शेतकऱ्यांच्या गट वगैरे वगैरे बाबींसाठी त्याचा लाभ दिला जातो त्याच्यासाठी मात्र स000 रुपये प्रकल्प खर्च क्रय धरून 50 टक्के अर्थात ती ह000 रुपये प्रति टनापर्यंत अनुदान दिलं जात
मात्र प्रकल्प खर्च हा 30 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याच्यासाठी बँकेचा कर्ज घेणे आवश्यक असत तशा प्रकारची आट या कांदाचाळ योजनेमध्ये आता याच्यामध्ये छोट्या ज्या कांदाचाळी आहेत ज्याच्यामध्ये पाच ते 25 मेट्रिक टनापर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कांदाचाळी याच्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असणं गरजेच आहे.
ज्या जागेवरती कांदा चाळीची उभारणी करायची ज्या गटामध्ये कांदा चाळीची उभारणी करायची आहे तिथं शेतकऱ्याची जमीन असावी. त्या शेतकऱ्याच्या सातबाराला ई पीक पाहणी कांद्याची झालेली असणं गरजेचं आहे. अर्थात सातबाराला कांदा या पिकाची नोंद असावी अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या अशा अटी आहेत आणि याच अटीच्या आधारे शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत सहभाग्य करून घेतला जात. महाडीबीडी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती याचा अर्ज भरावा लागतो
अर्ज भरल्यानंतर तात्काळ या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी पात्र केले जातात आणि लाभार्थी पात्र केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना कागदपत्र अपलोड करणं पुढे पूर्वसमत्या घेणं या सर्व बाबी पार पाडल्या जातात आता कांदा चाळीसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्र याच्यामध्ये एस्टिमेट असेल आराखडा असेल त्याच्या संदर्भातील जे महत्त्वाचे असे हमीपत्र बंदपत्र असतील हे सर्व आपण यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.





